Monday, April 29, 2019

गोदावरी पाणी तंटा लवादासंदर्भातील महत्वाचे मुद्दे


"गोदावरी खोरे - पाणी वाटप" (संगत प्रकाशन, जानेवारी २०१४) या श्री. या.रा. जाधव, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता व माजी विशेष निमंत्रित, म.ज.नि.प्रा. लिखित पुस्तकातील गोदावरी पाणी तंटा लवादासंदर्भातील महत्वाचे मुद्दे

न्या. बच्छावत यांच्या अध्यक्षतेखालील कृष्णा - गोदावरी लवाद मंडळाने अवलंबलेली कार्यपद्धती

तपशील
कृष्णा
गोदावरी
मूळ अहवाल, २७नोव्हेंबर १९७९
आधार
राज्यांकडून आलेली निवेदने/ तक्रारी
राज्यांनी आपसात केलेले करार

निर्णयासाठी ठरविलेले मुद्दे
(Framing of issues)
मुद्दे ठरविले, त्या आधारे राज्यांशी सविस्तर चर्चा केली व निर्णय दिला.
२४ मुद्दे ठरविले. पण त्यावर सविस्तर चर्चा न करता राज्यांत झालेल्या करारांचे संदर्भ देऊन मुद्दे निकाली काढले. निश्चित केलेल्या मुद्यांची नेमकी उत्तरे दिली नाहीत.
पाणी उपलब्धतेची विश्वासार्हता
७५%
(दुस रा कृष्णा लवाद ६५% )
उल्लेख नाही
पाण्याचे परिमाण / उपलब्धता
नेमकेपणा आहे
नेमकेपणा नाही. Quantification केले नाही

खो-यातील पाणी
खॊ-याबाहेर वळविणे
दिलेल्या मुभे व्यतिरिक्त बंदी
कोणताही निर्बंध नाही

पुनर्विलोकनाची तरतुद

आहे
नाही. अशी तरतुद असावी अशी सूचना केंद्र सरकारने केली होती पण राज्य शासनाने आग्रह धरला नाही
सुधारित अहवाल, ७जुलै १९८० (Further Report)
पोलावरम प्रकल्प
महाराष्ट्राला कृष्णा खो-यात १४ टिएमसी पाणी वाढवून मिळाले
गोदावरी खो-यातील अतिरिक्त पाणी कृष्णा खो-यात वळविणे

खॊ-यातील लागवडीयुक्त  क्षेत्राच्या तुलनेत लवादाने महाराष्ट्राला कमी पाणी दिले. त्याचा फटका विशेषत: मराठवाड्याला बसला.


तात्पर्य: गोदावरी खो-यात पाणी वाटपाचे पुनर्विलोकन आवश्यक आहे


No comments:

Post a Comment